IND vs SL : वर्ल्ड कप विजयाच्या 50 दिवसानंतर टीम इंडिया मैदानात, फायनल खेळलेल्या दोघींना Playing XI मध्ये जागा नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय महिला टीम बरोबर 50 दिवसांनी मैदानात उतरत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









