SMAT 2025 FINAL : झारखंड टी20 चा नवा बादशाह, पराभव हरयाणाचा पण टीम इंडियाचे 3 धुरंदर टेन्शनमध्ये

Last Updated:
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये झारखंडने 69 धावांनी हरयाणाचा पराभव केला आहे.त्यामुळे कर्णधार ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडचा संघ टी20 चा नवा बादशाह बनला आहे.
1/8
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये झारखंडने 69 धावांनी हरयाणाचा पराभव केला आहे.त्यामुळे कर्णधार ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडचा संघ टी20 चा नवा बादशाह बनला आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये झारखंडने 69 धावांनी हरयाणाचा पराभव केला आहे.त्यामुळे कर्णधार ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडचा संघ टी20 चा नवा बादशाह बनला आहे.
advertisement
2/8
विशेष म्हणजे कर्णधार ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडचा हा सलग 10 विजय आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून ईशान किशनने जबरजस्त कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे कर्णधार ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडचा हा सलग 10 विजय आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून ईशान किशनने जबरजस्त कामगिरी केली आहे.
advertisement
3/8
या सामन्यात झारखंडने दिलेल्या 262 धावांचा पाठलाग करताना हरयाणा 193 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे झारखंडने 69 धावांनी हा सामना जिंकला होता.
या सामन्यात झारखंडने दिलेल्या 262 धावांचा पाठलाग करताना हरयाणा 193 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे झारखंडने 69 धावांनी हा सामना जिंकला होता.
advertisement
4/8
हरयाणाकडून यशवर्धन दलालने एकट्याने 18 बॉलमध्ये वादळी अर्धशतकीय खेळी केली होती.त्याव्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.
हरयाणाकडून यशवर्धन दलालने एकट्याने 18 बॉलमध्ये वादळी अर्धशतकीय खेळी केली होती.त्याव्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.
advertisement
5/8
तर प्रथम फलंदाजी करताना झारखंडकडून कर्णधार ईशान किशनने 101 धावांची शतकीय तर कुमार कुशाग्रने 81 आणि रॉबीन मिन्सने 31 धावांची खेळी केली होती. या बळावर झारखंडने 262 धावा केल्या होत्या.
तर प्रथम फलंदाजी करताना झारखंडकडून कर्णधार ईशान किशनने 101 धावांची शतकीय तर कुमार कुशाग्रने 81 आणि रॉबीन मिन्सने 31 धावांची खेळी केली होती. या बळावर झारखंडने 262 धावा केल्या होत्या.
advertisement
6/8
दरम्यान ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडने ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे ईशानच्या या कामगिरीने भारताच्या तीन खेळाडूंच टेन्शन वाढलं आहे.
दरम्यान ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडने ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे ईशानच्या या कामगिरीने भारताच्या तीन खेळाडूंच टेन्शन वाढलं आहे.
advertisement
7/8
कारण टी20 क्रिकेटमध्ये शुभमन गिल समामीवीर म्हणून फ्लॉप ठरतोय. संजू सॅमसनला अजून संधी मिळाली नाही. जर तो देखील फ्लॉप ठरला तर यशस्वी जयस्वालचा पर्याय आहे.
कारण टी20 क्रिकेटमध्ये शुभमन गिल समामीवीर म्हणून फ्लॉप ठरतोय. संजू सॅमसनला अजून संधी मिळाली नाही. जर तो देखील फ्लॉप ठरला तर यशस्वी जयस्वालचा पर्याय आहे.
advertisement
8/8
पण जर या तीनही खेळाडूंपैकी कोणताच खेळाडू चांगला परफॉर्म करू शकला नाही तर ईशान किशनची वर्णी लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे भारताच्या या तीन खेळाडूंना धोका आहे.
पण जर या तीनही खेळाडूंपैकी कोणताच खेळाडू चांगला परफॉर्म करू शकला नाही तर ईशान किशनची वर्णी लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे भारताच्या या तीन खेळाडूंना धोका आहे.
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement