Rohit Sharma : 'जबाबदारीने वागायला हवं...', Mumbai Indians च्या पराभवानंतर हिटमॅनची पहिली पोस्ट, म्हणाला...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma Instragram Post : पंजाब किंग्जने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून आयपीएलमधील प्रवास संपवला होता. सलग पाच वर्ष मुंबईला फायनल जिंकला आली नाही. त्यामुळे रोहित शर्मा देखील निराश झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


