advertisement

Video: एकदाच लागवड नंतर फक्त कमाई! 'या' शेतीतून शेतकरी होतील मालामाल

Last Updated: Feb 24, 2026, 19:50 IST

जालना : प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी पान खाल्ले जाते. पानाला भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्व आहे. शुभविवाह असो की शुभकार्ये पान लागतेच लागते. परंतु, या पानाची शेती कशी होते हे तुम्हाला माहीत आहे का? याचीच शेती जालन्यातील प्रयोगशील शेतकरी मंगेश बेराड यांनी केली आहे. यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/कृषी/
Video: एकदाच लागवड नंतर फक्त कमाई! 'या' शेतीतून शेतकरी होतील मालामाल