तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने होतात खूपच फायदे, महत्त्वाची माहिती, VIDEO

अमरावती - सद्यस्थितीमध्ये रासायनिक पदार्थाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. आपले आजी आजोबा आपल्याला सांगतात, आमच्या वेळी असं नव्हतं, या पदार्थाची चव रुचकर लागत होती. आता तर कशातच काही चव राहलेली नाही. मात्र, यामागचे कारण म्हणजे वातावरणातील बदल आणि रसायनाचा अती वापर आहे

Last Updated: Nov 04, 2025, 14:31 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/अमरावती/
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने होतात खूपच फायदे, महत्त्वाची माहिती, VIDEO
advertisement
advertisement
advertisement