मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये जाहिर सभा झाली. त्यात त्यांनी मतदारांना मार्गदर्शन केले. तेव्हा ते म्हणाले, "सोलापूर हे दक्षिण भागाचं प्रवेशद्वार आहे. हा जिल्हा डाळींबाची राजधानी म्हणून ओळख आहे. तसेच 'भाकरी, शेंगा चटणी, कुरडा सोलापूरची ओळख आहे. आता आधुनिक ओळख निर्माण करायची आहे. 70 वर्ष या शहराकडे दुर्लक्ष झालं."
Last Updated: Jan 10, 2026, 15:46 IST


