मुंबई पालिका निवडणुक प्रचारासाठी भाजपने अमराठी नेत्यांसाठी बिहार, तमिळनाडू या राज्यातून नेते मागवले आहेत. त्यातच आता तमिळनाडूचे भाजप नेते अण्णामलाई यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, "मुंबई महाराष्ट्राची नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे." त्यामुळे आता या नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 15:21 IST


