अंबरनाथमध्ये ऐन निवडणुकीत भाजप- शिवसेनेत मोठा राडा झाला आहे. भाजपचे मिलिंद पाटील जल्लोष करत होते. तेव्हा बाप तो बाप रहेगा असं गाणं लावलं होतं, तेव्हा शिवसेना कार्यकर्ते चिडले.यावरुन या दोन गटात बाचाबाची झाली पण पुढे तो वाद हाणामारी पर्यंत गेला.
Last Updated: Jan 13, 2026, 14:22 IST


