आसामच्या कांझीरगात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "मुंबईत जन्म झालेला काँग्रेस आता ४-५ नंबरला आहे. भाजपला मुंबईत पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्या आहेत. काँग्रेस देशाचा विश्वास हरवून बसली आहे."
Last Updated: Jan 18, 2026, 19:06 IST


