महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीत मुस्लीम नेत्यांनी राजकीय महत्व दाखवले आहे. मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात एमआयएमची कामगिरी सुधारलेली पाहायला मिळाली. तसेच इतर पक्षातही अनेक उमेदवार विजयी झाले आहेत.