मुंबई म्हणजे ठाकरे हे गेली तीन दशकं महाराष्ट्रात समिकरण राहीलं आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँडचा एक सामाजिक, राजकीय दबदबा राहिला आहे. बदलत्या राजकारणाचत ठाकरेंसमोर एक मोठं आवाहन ठाकलं आहे. ते आवाहन आहे भाजप. पण भाजपनं ठरवलंय या ठाकरे ब्रँडचा बँड वाजवायचा.
Last Updated: Jan 08, 2026, 21:25 IST


