TRENDING:

मद्यधुंद अवस्थेत 3 तरुण कारही सुसाट, अचानक नियंत्रण सुटलं अन् घात झाला VIDEO

घाटकोपरच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला आहे. बॅरिकेट तोडून कार फूटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर गेली. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. कारमध्ये दोन तरुणी आणि एक तरुण नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Last Updated: September 13, 2025, 12:37 IST
Advertisement

Dahitadka Recipe : दररोजच्या जेवणात तिच भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा दहीतडका, रेसिपीचा Video

मुंबई : दररोजच्या जेवणात तीच तीच आमटी आणि भाजी करून कंटाळा आलाय? स्वयंपाकघरात तासन्‌तास उभं राहायची इच्छा नाही, पण काहीतरी झटपट आणि चविष्ट खायचंय? मग आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. थोड्या वेळात अगदी कमी साहित्य वापरून तयार होणारा आणि चवीने सगळ्यांना भुरळ घालणारा पदार्थ म्हणजे दहीतडका. दह्याची मऊसर चव, मसाल्यांचा तडका आणि सुगंधी फोडणीचा स्पर्श या सगळ्याचं एक अप्रतिम मिश्रण म्हणजे हा पारंपरिक पण ट्रेंडी पदार्थ, जो भातासोबत आणि चपातीसोबतही खाऊ शकतो.

Last Updated: November 03, 2025, 20:14 IST

Health Tips : रोज गरम पाण्याने आंघोळ करताय? फायदे आणि तोटे काय? आधी हे वाचा

अमरावती : हिवाळा सुरू झाला की, अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करायला सुरुवात करतात. तर काहींना बाराही महिने अंघोळीसाठी गरम पाणी हवं असतं. पण अंघोळीसाठी गरम पाणी वापरण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. ते कितपत गरम पाणी वापरतात यावरच त्याचे फायदे-तोटे अवलंबून असतात. अंघोळीसाठी गरम पाणी वापरण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत जाणून घेऊ.

Last Updated: November 03, 2025, 19:54 IST
Advertisement

Success Story : हॉटेल बंद पडले पण हार नाही मानली, पुन्हा जोमाने सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 1 लाख कमाई

छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवरील गेवराई येथे कमलेश वैद्य हे 'हिरा हॉटेल' या नावाचे नाश्ता सेंटर चालवतात. त्यांच्याकडचा मिसळपाव प्रसिद्ध आणि स्वादिष्ट असल्यामुळे खवय्ये दुरून नाश्ता करण्यासाठी येत असतात. तसेच या ठिकाणी पोहे, रस्सा वडा, भजी यासह विविध पदार्थ मिळतात. या व्यवसायाच्या माध्यमातून वैद्य यांची दररोज 10 ते 15 हजार रुपयांची उलाढाल होते तर महिन्याला 3 लाखांची उलाढाल होत असून निव्वळ कमाई 1 लाख रुपयांपर्यंत होत असल्याचे वैद्य यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: November 03, 2025, 19:35 IST

सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video

बीड

बीड : आरोग्य राखण्यासाठी लोक विविध उपाय अवलंबतात, परंतु सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय ही सर्वांत सोपी आणि परिणामकारक सवय मानली जाते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोन्ही या सवयीच्या फायद्यांवर सहमत आहेत. झोपेत शरीराची कार्यप्रणाली मंदावलेली असते, त्यामुळे सकाळी गरम पाणी पिण्याने शरीरातील पेशींना नवसंजीवनी मिळते. त्यामुळे शरीरातील अवशिष्ट पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि पचनसंस्था सक्रिय बनते.

Last Updated: November 03, 2025, 19:03 IST
Advertisement

IVF करणं चांगलं की वाईट? कुणी करावं? पाहा वय, नियम आणि A टू Z माहिती

सोलापूर - वंधत्वाचा समाधान करणाऱ्या जोडप्यांसाठी उपयुक्त आणि प्रगत वैद्य प्रक्रिया म्हणजे आयवीएफ पण आयवीएफ चागलं की वाईट?आयवीएफ करताना वय किती असावे? असे अनेक प्रश्न मनामध्ये असतात या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉक्टर दिनेश बलकवडे उपसचिव उपसचिव महाराष्ट्रराज्य स्त्री आरोग्य संस्था यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: November 03, 2025, 18:42 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
मद्यधुंद अवस्थेत 3 तरुण कारही सुसाट, अचानक नियंत्रण सुटलं अन् घात झाला VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल