
पुणे: माणसाच्या मानसिक आरोग्याच्या अनेक अवस्था आहेत. आपल्या आजूबाजूला अनेकजण वेगवेगळ्या मानसिक गुंत्यातून चाललेले आहेत. मानसिक आरोग्य विषयीच्या नैराश्य आणि मॅनिया या धोकादायक अवस्था मानल्या जातात. याबाबत अनेकांना माहिती नसते. याबद्दलच पुणे येथील मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक नेत्रा खरे यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: November 07, 2025, 13:32 ISTकोल्हापूर : लठ्ठपणा दूर करण्यासाठी अनेकजण जिम लावतात. आजकाल लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या पाहायला मिळते. वाढत्या वजनामुळे अनेकजण शारीरिक, मानसिक त्रासाचाही सामना करतात. आपल्या मुलांमधला लठ्ठपणा दूर करण्यासाठी पालकच उपाय करू शकतात. त्यासाठी नेमकं काय करावं याबाबत कोल्हापुरातील सेलब्रिटी फिटनेस कोच सागर गाताडे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 07, 2025, 18:04 ISTकोल्हापूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही काळाची गरज बनली आहे. फिटनेसबाबत लोकांमध्ये वाढती जागरूकता पाहायला मिळत असून, देखील अनेकजण जिम जॉईन करण्याचा विचार देखील करत आहेत. एरवी आपण आपल्या मित्राने सुचवलेली एखादी जिम किंवा आपल्या घराजवळ असणारी जिम निवडतो. मात्र आज या माध्यमातून आपण जिम जॉईन करण्यापूर्वी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे सविस्तर जाणून घेणार आहोत. जिम निवडताना तिथलं वातावरण कसं असावं? कर्मचारी वर्ग आणि मशिनरीची गुणवत्ता कशी असावी? याबाबत जिम ट्रेनर अभिजीत मोरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Last Updated: November 07, 2025, 17:29 ISTमुंबई: उत्तम आरोग्यासाठी आहारात ड्रायफ्रूट असणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. काजू हे सुद्धा असेच एक हेल्दी ड्रायफ्रूट आहे. त्याचा वापर विविध खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे त्या पदार्थाची चव जणू दुपटीने वाढते. पण काजूमध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांबाबत अनेकांना माहिती नसते. याबाबतच मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 07, 2025, 17:01 ISTमुंबई : महाराष्ट्रीयन जेवणात आमटी हा असा पदार्थ आहे जो सगळ्या जेवणाचे मुख्य स्थान भुषवतो. कोकणपट्टा असू द्या किंवा घाट माथा अनेक ठिकाणी आमटी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. शिवाय आमटीचे प्रकारही वेगवेगळे आहेत. आमटी मस्त झाली की, तिचा स्वाद पोळी, भाकरी, पुरळपोळी आणि भात या सगळ्यासोबत एकदम फक्कड लागते. अश्याच पद्धतीची होडीची आमटी ही खास रेसिपी उन्हाळ्यात बनवली जाते. याचीच रेसिपी मुंबईतील गृहिणी स्मिता कापडणे यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 07, 2025, 16:34 ISTवर्धा : मोड आलेली कडधान्य खाण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र, ही कडधान्य खाण्यासाठी अनेक जण कंटाळा करतात. यावर उत्तम पर्याय म्हणजे मोड आलेल्या कडधान्याचे थालीपीठ होय. हे थालीपीठ बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे. कोणी सहज बनवू शकेल. त्यामुळे वर्धा येथील गृहिणी कल्पना बनसोड यांनी या रेसिपीबद्दल माहिती दिली आहे.
Last Updated: November 07, 2025, 16:00 IST