TRENDING:

कोणतं दूध सर्वात जास्त आरोग्यदायी असतं, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

सांगली - मानवाच्या आरोग्यासाठी दूध हे चांगले मानले जाते. दुधात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा मुलांना लहानपणापासूनच दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र, दुधातून नेमके कोणते घटक मिळतात? कोणते दूध सर्वात आरोग्यदायी ठरते?, याबाबत आपण आज जाणून घेऊयात.

Last Updated: November 05, 2025, 20:07 IST
Advertisement

चिमुकला झोक्यावर खेळत होता, अचानक बिबट्याचा हल्ला, पोरगं थोडक्यात वाचलं, थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे

सचिन तोडकर, प्रतिनिधी, शिरुर: शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात १४ वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात नुकताच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला असून, हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Last Updated: November 05, 2025, 19:47 IST

याचं बियाणं कोणत्याही दुकानात मिळत नाही, 'शिराळी दोडकी भात'बाबत ही माहिती अनेकांना माहिती नसेल

सांगली - भात पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात विविध प्रकारच्या भाताचे उत्पादन घेतले जाते. इथल्या पोषक वातावरणात आधुनिक वाणांचे भातही उत्तम पिकतात. तुलनेने भरपूर उत्पन्न देणारी आधुनिक बियाणे असताना शिराळकरांनी पूर्वीपासूनच 'शिराळी मोठा भात' बियाणे जतन केले आहे. नेमकं काय आहे यामागचे कारण, याचबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

Last Updated: November 05, 2025, 19:41 IST
Advertisement

पारशी समजात कसा होतो अंत्यविधी? टॉवर ऑफ सायलेन्स नेमका असतो कसा? Video

जालना: भारताच्या जडणघडणीत पारशी समजाचा मोठा वाटा आहे. पर्शियातून आलेले पारशी बांधव ब्रिटिश काळात संपूर्ण भारतभरात विखुरले गेले. जालना शहरातही काही लोक या काळात वास्तव्यास होते. सध्या ते या ठिकाणी वास्तव्यास नसले तरी त्यांच्या वास्तव्याच्या पाऊखुणा आजही याठिकाणी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजेच पारशी समाजाची स्मशानभूमी. या स्मशानभूमीत पारशी लोकांचे अंत्यविधी कसे केले जात होते? आपण इतिहास अभ्यासक रवीचंद्र खर्डेकर यांनी माहिती दिलीये.

Last Updated: November 05, 2025, 18:52 IST

पालकांनो, वेळीच सावध व्हा!, मुलांमध्ये वाढत चाललंय स्वमग्नतेचे प्रमाण, डॉक्टरांनी सांगितली फार महत्त्वाची माहिती

छत्रपती संभाजीनगर : सध्याचे जग हे डिजिटल जग आहे. या डिजिटल युगामध्ये आत्ताची तरुण पिढी किंवा लहान मुलं आहेत हे पूर्णपणे डिजिटल माध्यमांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. यामुळेच सध्या लहान मुलांमध्ये स्वमग्नतेचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. त्यांच्यासाठी ही एक अत्यंत घातक गोष्ट आहे. त्यामुळे अशावेळी पालकांनी काय करावे, नेमकं काय उपाययोजना कराव्यात, याविषयी लोकल18 च्या टीमने मानसोपचारतज्ज्ञ मधुरा अन्वीकर यांच्याशी विशेष संवाद साधला.

Last Updated: November 05, 2025, 18:21 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सांगली/
कोणतं दूध सर्वात जास्त आरोग्यदायी असतं, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल