तुमच्या खात्यात PM Kisan चा हप्ता आलाच नाही का? पैसे मिळवण्यासाठी काय कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana : केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे.
advertisement
advertisement
advertisement
हप्ता न मिळण्यामागील प्रमुख कारणे - पीएम किसानच्या अनेक लाभार्थ्यांचे पैसे अडत असल्याचे दिसून आले. यामागील मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत.जमिनीच्या कागदपत्रांतील त्रुटी, 7/12 सारख्या नोंदी अपूर्ण असणे, नावातील चुका, जमिनीचा प्रकार किंवा क्षेत्र चुकीचे नोंदवणे, आधार लिंकिंग नसणे, बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नसणे, आधार पडताळणी अपूर्ण राहणे, पात्रता निकष पूर्ण नसणे, 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन, सरकारी किंवा अर्धसरकारी नोकरी, चुकीची माहिती भरल्यामुळे पात्रतेतून वगळणे, तांत्रिक अडचणी, सर्व्हर त्रुटी फॉर्म अपूर्ण राहणे, ओटीपी न मिळणे इ. कारणे आहेत.
advertisement
advertisement


