Astro Tips: सूर्यास्तानंतर केलेल्या या गोष्टी जीवनात गरिबीचे कारण ठरतात; वेळीच सुधारणा आवश्यक
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astro Tips : ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात मनुष्याचे आयुष्य सुकर करणाऱ्या गोष्टींची माहिती आणि मार्गदर्शन सांगण्यात आलं आहे. काही गोष्टी केल्यानं आपलं आयुष्य प्रगती पथावर राहतं, तर काही चुकीच्या गोष्टींमुळे लोकांना सतत दारिद्र्य पाहावं लागतं. कोणत्या गोष्टी करण्यासाठी वेळ महत्त्वाची आहे. ज्योतिषशास्त्रातही वेळेला महत्त्व दिलं आहे, कोणत्या वेळेला काय करावं आणि कधी काय करू नये, याची माहिती ज्योतिषशास्त्र सांगतं. आज आपण सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करणं टाळावं, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
advertisement
2) सूर्यास्तानंतर झाडू मारणे टाळा - घर स्वच्छ करण्याचे काम शक्यतो सकाळीच उरकावे किंवा फारतर सूर्यास्त होण्यापूर्वी झाडणे-पुसण्याची कामं करून घ्यावीत. पण, सूर्यास्तानंतर झाडूला बिलकूल हात लावून नये, घर झाडू नये. सायंकाळी झाडू मारणे अशुभ मानले जाते. असे करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मी निवास करणार नाही. साफ-सफाई संध्याकाळी आटोपून घ्यावी.
advertisement
3) सूर्यास्तानंतर काही गोष्टी देऊ नयेत - वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर आपल्या घरातील दूध, दही, पनीर, साखर, मीठ इत्यादी गोष्टी कोणाला कोणत्याही परिस्थितीत देऊ नयेत. आपल्या घरातील पैसा दुसऱ्याला दिल्या समान या गोष्टींचा परिणाम होतो. वरील गोष्टी सायंकाळी कोणाला दिल्यास घराची सुख-समृद्धी त्या व्यक्तीसोबत निघून जाते, असे मानले जाते
advertisement
advertisement
5) दही खाणं टाळा - सूर्यास्तानंतर दही खाणं टाळावं. दह्याचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र हा धन-वैभव, आकर्षण आणि सौंदर्याचा कारक ग्रह मानला जातो. सूर्य आणि शुक्र यांच्यात मित्रता भाव नसल्यानं या काळात दही खाणं अनलकी ठरतं. तसंही दही दुपारच्या जेवणात खाण्याचा सल्ला दिला जातो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


