'अमिताभसोबतचं लग्न आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक', जया बच्चन लग्नाच्या 52 वर्षांनी असं का म्हणाल्या?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Jaya Bachchan on Amitabh Bachchan : जया बच्चन यांनी नुकतंच एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. अमिताभ यांच्यासोबतचं लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक, असंही यावेळी जया बच्चन म्हणाल्या.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे फिल्म इंडस्ट्रीतील एक आदर्श लोकप्रिय जोडपं आहे. समजदार, धैर्य, प्रेम, समर्पण अशा अनेक गोष्टी त्यांच्यात पाहायला मिळतात. दोघांनाही आपल्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. पण त्यांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. दोघांचे स्वभाव जरी भिन्न असले तरी ते एकमेकांसाठी कायम हजर असतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


