Kitchen Tips : वरणात मीठ जास्त पडलंय? चिंता सोडा, या युक्तीने क्षणात कमी होईल खारटपणा

Last Updated:
How To Balance Excess Salt Of Daal : भारतीय जेवणात डाळीचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. डाळ भाताशिवाय आपले जेवण अपूर्ण मानले जाते. हे आपल्या प्रत्येक जेवणाचा एक आवश्यक भाग आहे. मात्र काहीवेळा कामाच्या गडबडीत काही समस्या निर्माण होतात. यातील एक मोठी समस्या म्हणजे, डाळीत जास्त मीठ पडणे. आज आम्ही तुम्हाला यावर सोपा उपाय सांगणार आहोत.
1/7
जास्त मीठ केवळ अन्नाची चव खराब करत नाही तर आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकते. मात्र काही सोप्या, घरगुती उपायांमुळे ही समस्या लवकर सुटू शकते. चला पाहूया डाळीतील मीठ संतुलित करण्यासाठी काही सोपे उपाय.
जास्त मीठ केवळ अन्नाची चव खराब करत नाही तर आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकते. मात्र काही सोप्या, घरगुती उपायांमुळे ही समस्या लवकर सुटू शकते. चला पाहूया डाळीतील मीठ संतुलित करण्यासाठी काही सोपे उपाय.
advertisement
2/7
पिठाचे गोळे : सर्वात पारंपारिक आणि सोपी पद्धत म्हणजे एक लहान पिठाचा गोळा बनवणे. जर डाळीमध्ये जास्त मीठ पडले असेल तर त्या डाळीत पिठाचे छोटे छोटे गोळे बामणावून टाका आणि काही मिनिटे उकळवा. हे पिठाचे गोळे मीठ शोषून घेतील आणि चव संतुलित करतील. नंतर हे गोळे डाळीतून काढून टाका.
पिठाचे गोळे : सर्वात पारंपारिक आणि सोपी पद्धत म्हणजे एक लहान पिठाचा गोळा बनवणे. जर डाळीमध्ये जास्त मीठ पडले असेल तर त्या डाळीत पिठाचे छोटे छोटे गोळे बामणावून टाका आणि काही मिनिटे उकळवा. हे पिठाचे गोळे मीठ शोषून घेतील आणि चव संतुलित करतील. नंतर हे गोळे डाळीतून काढून टाका.
advertisement
3/7
बटाटे : उकडलेला किंवा कच्चा बटाटा देखील डाळीतील जास्त मीठासाठी एक अतिशय प्रभावी उपाय आहे. बटाटा मीठ शोषून घेतो आणि खारटपणा कमी करतो. यासाठी दलित बटाटे टाका आणि थोडा वेळ उकळल्यानंतर काढून टाका. तुमची डाळीची चव संतुलित होईल.
बटाटे : उकडलेला किंवा कच्चा बटाटा देखील डाळीतील जास्त मीठासाठी एक अतिशय प्रभावी उपाय आहे. बटाटा मीठ शोषून घेतो आणि खारटपणा कमी करतो. यासाठी दलित बटाटे टाका आणि थोडा वेळ उकळल्यानंतर काढून टाका. तुमची डाळीची चव संतुलित होईल.
advertisement
4/7
दही किंवा क्रीम : जास्त मीठ पडलेल्या डाळीत थोडे दही किंवा क्रीम टाकल्याने चव सुधारते आणि खारटपणा कमी होतो. ही पद्धत विशेषतः तूर आणि मूग डाळीसाठी चांगली काम करते.
दही किंवा क्रीम : जास्त मीठ पडलेल्या डाळीत थोडे दही किंवा क्रीम टाकल्याने चव सुधारते आणि खारटपणा कमी होतो. ही पद्धत विशेषतः तूर आणि मूग डाळीसाठी चांगली काम करते.
advertisement
5/7
लिंबाचा रस : डाळीत लिंबाचा रस टाकल्याने जास्त मीठाची तीव्रता देखील कमी होऊ शकते. लिंबाचा आंबटपणा चव संतुलित करतो आणि डिशमध्ये थोडासा तिखटपणा वाढवतो.
लिंबाचा रस : डाळीत लिंबाचा रस टाकल्याने जास्त मीठाची तीव्रता देखील कमी होऊ शकते. लिंबाचा आंबटपणा चव संतुलित करतो आणि डिशमध्ये थोडासा तिखटपणा वाढवतो.
advertisement
6/7
पाणी : जर डाळ घट्ट असेल आई त्यात जास्त मीठ पडले असेल तर त्यात थोडे पाणी घालणे हा एक सोपा उपाय आहे. यामुळे ती पातळ होईल आणि खारटपणा कमी होईल. मात्र चव टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला नंतर मसाल्यांचे प्रमाण थोडे वाढवावे लागेल.
पाणी : जर डाळ घट्ट असेल आई त्यात जास्त मीठ पडले असेल तर त्यात थोडे पाणी घालणे हा एक सोपा उपाय आहे. यामुळे ती पातळ होईल आणि खारटपणा कमी होईल. मात्र चव टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला नंतर मसाल्यांचे प्रमाण थोडे वाढवावे लागेल.
advertisement
7/7
स्वयंपाकघरात लहान चुका देखील अन्नाची चव खराब करू शकतात. परंतु पीठ, बटाटे, दही, लिंबू किंवा पाणी घालणे यासारखे साधे घरगुती उपाय डाळीचा खारटपणा संतुलित करण्यास मदत करू शकतात. या टिप्स केवळ डाळीची चव सुधारत नाहीत तर तुमच्या आरोग्यासाठी देखील सुरक्षित आहेत.
स्वयंपाकघरात लहान चुका देखील अन्नाची चव खराब करू शकतात. परंतु पीठ, बटाटे, दही, लिंबू किंवा पाणी घालणे यासारखे साधे घरगुती उपाय डाळीचा खारटपणा संतुलित करण्यास मदत करू शकतात. या टिप्स केवळ डाळीची चव सुधारत नाहीत तर तुमच्या आरोग्यासाठी देखील सुरक्षित आहेत.
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement