Kitchen Tips : वरणात मीठ जास्त पडलंय? चिंता सोडा, या युक्तीने क्षणात कमी होईल खारटपणा
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How To Balance Excess Salt Of Daal : भारतीय जेवणात डाळीचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. डाळ भाताशिवाय आपले जेवण अपूर्ण मानले जाते. हे आपल्या प्रत्येक जेवणाचा एक आवश्यक भाग आहे. मात्र काहीवेळा कामाच्या गडबडीत काही समस्या निर्माण होतात. यातील एक मोठी समस्या म्हणजे, डाळीत जास्त मीठ पडणे. आज आम्ही तुम्हाला यावर सोपा उपाय सांगणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement