Weather Alert : महाराष्ट्रावर संकट टळलं नाही, आता तडाखा बसणार, हवामान खात्याचा थेट अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उत्तर भारतातून येणारे थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय झाल्याने राज्यातील थंडी अधिक तीव्र झाली आहे. किमान तापमानात चढ-उतार होत असले तरी गारठा कायम असून सकाळच्या वेळी हवेतील गारवा अधिक जाणवत आहे.
उत्तर भारतातून येणारे थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय झाल्याने राज्यातील थंडी अधिक तीव्र झाली आहे. किमान तापमानात चढ-उतार होत असले तरी गारठा कायम असून सकाळच्या वेळी हवेतील गारवा अधिक जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांत किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याचं पाहायला मिळत आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी किमान 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे. पाहुयात, 31 डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख शहरांतील हवामान अंदाज कसा राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










