Weather Alert : महाराष्ट्रासाठी 6 दिवस धोक्याचे, अतिवृष्टी होणार; पंजाबराव डख यांनी दिला इशारा
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबला असून, 23 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवीन कमी दाबाची प्रणाली डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
advertisement
अशातच राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबला असून, 23 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवीन कमी दाबाची प्रणाली डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवरात्रीच्या सुरुवातीलाच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे, असं हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement