लग्न जुळत नाहीये म्हणून येतंय टेन्शन, पण आता चिंता नको, फक्त या गोष्टी करा फॉलो, मग पाहा फायदा

Last Updated:
जर तुमच्या लग्न ठरण्यात काही अडचणी येत असतील किंवा लग्न जुळूनही ते काही गोष्टींमुळे मोडले गेले असेल तर तुम्ही सर्वात आधी तुमची कुंडली एखाद्या ज्योतिषाचार्याला दाखवायला हवी. कुंडलीतील ग्रहांची स्थिती ही लग्नासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
1/6
ज्योतिषाचार्य पंडित पंकज पाठक यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्याने ग्रहस्थिती सुधारते. यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळतो. त्यामुळे उपाय नेमके कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.
ज्योतिषाचार्य पंडित पंकज पाठक यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्याने ग्रहस्थिती सुधारते. यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळतो. त्यामुळे उपाय नेमके कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
2/6
लग्नाआधी प्रत्येकाला वाटते की, त्याला मनासारखा जोडीदार मिळावा. लग्नाआधी अनेक मुली उपवास करतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे 16 सोमवार उपवास हे विशेष असतात. ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की, जी तरुणी नियमानुसार, हे उपवास पूर्ण करते, तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो. याशिवाय भगवान शंकराची पूजा करुन वडाच्या झाडाच्या 108 परिक्रमा केल्यानेही आवडीचा जोडीदार मिळतो.
लग्नाआधी प्रत्येकाला वाटते की, त्याला मनासारखा जोडीदार मिळावा. लग्नाआधी अनेक मुली उपवास करतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे 16 सोमवार उपवास हे विशेष असतात. ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की, जी तरुणी नियमानुसार, हे उपवास पूर्ण करते, तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो. याशिवाय भगवान शंकराची पूजा करुन वडाच्या झाडाच्या 108 परिक्रमा केल्यानेही आवडीचा जोडीदार मिळतो.
advertisement
3/6
शास्त्रांत सांगितले गेले आहे की, सीता मातेची विशेष पूजा अर्चना केल्याने साधकाला मनवांछित फळाची प्राप्ती होते. यासोबतच जर एखादी मुलगी ही मंगळा गौरी मातेची स्तुति पठण करत असेल तर असे केल्याने विवाहातील सर्व अडचणी दूर होतात आणि योग्य वराची प्राप्ती होते.
शास्त्रांत सांगितले गेले आहे की, सीता मातेची विशेष पूजा अर्चना केल्याने साधकाला मनवांछित फळाची प्राप्ती होते. यासोबतच जर एखादी मुलगी ही मंगळा गौरी मातेची स्तुति पठण करत असेल तर असे केल्याने विवाहातील सर्व अडचणी दूर होतात आणि योग्य वराची प्राप्ती होते.
advertisement
4/6
ज्या व्यक्तीच्या विवाहात अडचणी येत असतील त्यांनी आपल्या श्रद्धेनुसार गरजूंना गुप्तदान करावे. ज्योतिष शास्त्रानुसार, असे केल्याने विवाहात येत असलेल्या सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग तयार होतात. याशिवाय धन आणि अन्नदानही करू शकतात.
ज्या व्यक्तीच्या विवाहात अडचणी येत असतील त्यांनी आपल्या श्रद्धेनुसार गरजूंना गुप्तदान करावे. ज्योतिष शास्त्रानुसार, असे केल्याने विवाहात येत असलेल्या सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग तयार होतात. याशिवाय धन आणि अन्नदानही करू शकतात.
advertisement
5/6
विवाहात येत असलेल्या समस्या दूर करण्यसाठी गुरुवारचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तुम्ही ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून एखाद्या पवित्र नदी किंवा पाण्याने स्नान करुन पिवळे वस्त्र धारण करावे. यानंतर पिंपळ पिंपळ किंवा आजूबाजूच्या वडाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा. याशिवाय रात्रीच्या वेळी एक कापड घ्यावा आणि त्यामध्ये हळदीची गाठी बांधून आपल्या उशाखाली ठेवाव्या. असे केल्याने लग्नातील अडचणी दूर होतात आणि लग्नाचा योग तयार होतो, असेही त्यांनी सांगितले.
विवाहात येत असलेल्या समस्या दूर करण्यसाठी गुरुवारचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तुम्ही ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून एखाद्या पवित्र नदी किंवा पाण्याने स्नान करुन पिवळे वस्त्र धारण करावे. यानंतर पिंपळ पिंपळ किंवा आजूबाजूच्या वडाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा. याशिवाय रात्रीच्या वेळी एक कापड घ्यावा आणि त्यामध्ये हळदीची गाठी बांधून आपल्या उशाखाली ठेवाव्या. असे केल्याने लग्नातील अडचणी दूर होतात आणि लग्नाचा योग तयार होतो, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
6/6
Disclaimer : ही माहिती ज्योतिषांनी दिलेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Disclaimer : ही माहिती ज्योतिषांनी दिलेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement