ना कोणतं भाषण, ना सेलिब्रेशन… एकही इंटरनॅशनल मॅच न खेळता, टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवणारा 'हिरो' कोण?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतीय महिला क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अमोल मुझुमदारने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नसला तरी, त्याने 171 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 30 शतके आणि 60 अर्धशतकांसह 11,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये, मुझुमदारने 113 सामन्यांमध्ये तीन शतके आणि 26 अर्धशतकांसह 3,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने 14 टी-20 सामन्यांमध्ये 174 धावा देखील केल्या आहेत.


