कोल्हापूरकरांचा नाद म्हणजे शेवटच! Ind vs Pak सामन्यासाठी 250 किमीचा प्रवास, नादखुळा जल्लोष!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
India vs Pakistan 2025: कोल्हापूरकरांचं क्रिकेटप्रेम हे जगजाहीर आहे. त्यात भारत पाकिस्तान सामना असेल आणि भारताने विजय मिळवला तर नुसता जल्लोष कोल्हापुरात असतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
“आम्ही पुण्याहून कोल्हापूरला भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी आलो आहोत. आम्ही मूळचे कोल्हापूरचे असल्याने, येथे भारत-पाकिस्तान मॅच पाहण्याचा आणि त्यानंतर होणाऱ्या जल्लोषाचा अनुभव वेगळाच आहे. कोल्हापूरमध्ये क्रिकेटच्या सामन्यांनंतरचा जल्लोष, इथलं उत्साही वातावरण आणि इथले लोक यामुळे मॅच पाहण्याची एक वेगळीच मजा आहे,” असं एक चाहता म्हणाला.
advertisement
advertisement


