IND vs NZ : वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्यातही सूर्याने 'जुगार' खेळला, टीम इंडियामधून तिघांना डच्चू
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या शेवटच्या आणि पाचवा टी-20 सामना तिरुवनंतपुरममध्ये होत आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधीचा भारताचा हा शेवटचा सामना आहे.
advertisement
advertisement
advertisement
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. काल रात्री मैदानात मोठ्या प्रमाणावर धुकं पडलं होतं. धुक्यामुळे बॉल ओला होतो आणि दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलरना बॉल पकडणंही मुश्कील होतं, त्यामुळे आम्हाला आमच्या बॉलिंगची परीक्षा पाहायची आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
advertisement










