IND vs SA Final : जिंकलात तर 1250000000...चेक रेडी फक्त साईन करायची बाकी, BCCI ची टीम इंडियाला ऑफर?

Last Updated:
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 च्या फायनल सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा आहे.
1/7
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 च्या फायनल सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा आहे.
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 च्या फायनल सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
2/7
जर भारताने वर्ल्ड कप सामना जिंकला तर त्यांना 1250000000 इतकी भली मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
जर भारताने वर्ल्ड कप सामना जिंकला तर त्यांना 1250000000 इतकी भली मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
advertisement
3/7
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला 125 कोटी रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले होते.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला 125 कोटी रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले होते.
advertisement
4/7
याचाच धागा पकडून आता जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात जर भारताने हा वर्ल्ड कप सामना जिंकला तर त्यांना 125 कोटी रूपये बक्षीस स्वरूपात दिले जातील,अशी माहिती समोर येत आहे.
याचाच धागा पकडून आता जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात जर भारताने हा वर्ल्ड कप सामना जिंकला तर त्यांना 125 कोटी रूपये बक्षीस स्वरूपात दिले जातील,अशी माहिती समोर येत आहे.
advertisement
5/7
बीसीसीआयने याबाबत अधिकृतपणे कोणती ही घोषणा केली नाही आहे.पण या बक्षीस रक्कमेची सर्वत्र चर्चा आहे.
बीसीसीआयने याबाबत अधिकृतपणे कोणती ही घोषणा केली नाही आहे.पण या बक्षीस रक्कमेची सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
6/7
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 40 कोटी) मिळतील.तर उपविजेत्या संघाला (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) 2.24 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 20 कोटी) मिळतील.
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 40 कोटी) मिळतील.तर उपविजेत्या संघाला (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) 2.24 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 20 कोटी) मिळतील.
advertisement
7/7
दरम्यान भारताने साऊथ आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.हे लक्ष्य गाठण्यात आफ्रिकेला यश येते कि टीम इंडिया रोखण्यात यशस्वी ठरते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान भारताने साऊथ आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.हे लक्ष्य गाठण्यात आफ्रिकेला यश येते कि टीम इंडिया रोखण्यात यशस्वी ठरते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement