T20 World Cup : बांगलादेशला 48 तासांची डेडलाईन, वर्ल्ड कपमध्ये नव्या टीमची एन्ट्री! भारतात यायला बॅगही पॅक
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमधलं बांगलादेशचं स्थान धोक्यात आलं आहे. आयसीसीने बांगलादेशला 48 तासांची डेडलाईन दिली आहे. बांगलादेश वर्ल्ड कप खेळायला भारतात आली नाही, तर नवी टीम खेळायला तयार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. ग्रुप सी मध्ये असलेल्या बांगलादेशच्या मॅच कोलकाता आणि मुंबईमध्ये होणार आहेत. बांगलादेशमधल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या घटनांमुळे मुस्तफिजूर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी केली गेली, त्यानंतर बांगलादेशने भारतामध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळायला नकार दिला.










