photos : महिन्याला तब्बल 90 हजार रुपये पगार, तरी सोडली नोकरी कारण...

Last Updated:
आजकाल जवळपास प्रत्येकाला नोकरी तसेच व्यवसाय करायचा आहे. करिअर करायचे आहे. मात्र, काही जण असे असतात, जे चांगल्या पगाराची नोकरी सोडून समाजसेवेसाठी आपल्या आयुष्यातील वेळ देतात. आज एका अशाच तरुणाबाबत जाणून घेऊयात, ज्याने तब्बल 90 हजाराची नोकरी सोडली. (राधिका कोडवानी, प्रतिनिधी)
1/6
उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथून वंदे भारत पदयात्रेच्या माध्यमातून इंदूर येथे आलेल्या आशुतोष पांडे या तरुणाशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, तो बॅगेत दोन जोडी कपडे आणि काही पुस्तके घेऊन ते पदयात्रेला निघाला आहे. तो कुठे जात आहे, हे एक महिनाभर कुणालाच कळले नाही. घरच्यांनी त्याला घरी परतायला सांगितले. मात्र, त्याने पर्यावरणासाठी काही करायचे असेल तर यासारखे प्रयत्न करावे लागतील.
उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथून वंदे भारत पदयात्रेच्या माध्यमातून इंदूर येथे आलेल्या आशुतोष पांडे या तरुणाशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, तो बॅगेत दोन जोडी कपडे आणि काही पुस्तके घेऊन ते पदयात्रेला निघाला आहे. तो कुठे जात आहे, हे एक महिनाभर कुणालाच कळले नाही. घरच्यांनी त्याला घरी परतायला सांगितले. मात्र, त्याने पर्यावरणासाठी काही करायचे असेल तर यासारखे प्रयत्न करावे लागतील.
advertisement
2/6
25 वर्षांच्या आशुतोषने सांगितले की, 2022 मध्ये मी नोकरी सोडल्यामुळे कुटुंबीय नाराज होते. त्यांना सांगणे कठीण होते. मात्र, मी निर्णय घेतला होता. 90 हजारांची नोकरी मी यासाठी सोडली. पुन्हा 2023 साठी वंदेभारत पदयात्रेची सुरुवात केली. मात्र, आता 2 महिन्यांनी आई वाराणसी येथे भेटायला आली, तेव्हा त्यांचा सन्मान केला. त्यानंतर जेव्हा नागरिकांनी त्यांच्या पाया पडल्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यावेळी त्यांना वाटले माझा निर्णय आणि माझे ध्येय चुकीचे नाही आहे.
25 वर्षांच्या आशुतोषने सांगितले की, 2022 मध्ये मी नोकरी सोडल्यामुळे कुटुंबीय नाराज होते. त्यांना सांगणे कठीण होते. मात्र, मी निर्णय घेतला होता. 90 हजारांची नोकरी मी यासाठी सोडली. पुन्हा 2023 साठी वंदेभारत पदयात्रेची सुरुवात केली. मात्र, आता 2 महिन्यांनी आई वाराणसी येथे भेटायला आली, तेव्हा त्यांचा सन्मान केला. त्यानंतर जेव्हा नागरिकांनी त्यांच्या पाया पडल्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यावेळी त्यांना वाटले माझा निर्णय आणि माझे ध्येय चुकीचे नाही आहे.
advertisement
3/6
आशुतोषने सांगितले की, खिशामध्ये काही पैसे असतात. बाकी डिजिटल पद्धतीने पेमेंट करतो. जिथे जागा मिळतो, तिथे थांबतो. काही लोक थट्टाही करतात तर काही लोक कौतुकही करतात. केरळ आणि कर्नाटकात त्रास झाला. मात्र, मध्यप्रदेशात आणि छत्तीसगडमध्ये लोकांची साथ मिळाली.
आशुतोषने सांगितले की, खिशामध्ये काही पैसे असतात. बाकी डिजिटल पद्धतीने पेमेंट करतो. जिथे जागा मिळतो, तिथे थांबतो. काही लोक थट्टाही करतात तर काही लोक कौतुकही करतात. केरळ आणि कर्नाटकात त्रास झाला. मात्र, मध्यप्रदेशात आणि छत्तीसगडमध्ये लोकांची साथ मिळाली.
advertisement
4/6
या यात्रेवर निघालेल्या आशुतोषने सांगितले की, बीएससी केल्यानंतर दिल्लीत त्याला 90 हजार रुपये महिन्याची नोकरी मिळाली होती. दिल्लीत राहिल्यादरम्यान, प्रदुषणामुळे मला त्रास होत होता. वाढत्या प्रदूषणाची चिंता होत होती. यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी त्याने नोकरी सोडली आणि पायी यात्रेवर निघाला. आता तो ज्या शहरातून जातो, तिथे तो त्या लोकांशी भेटतो आणि त्यांना वृक्षारोपण तसेच पर्यावरणासंदर्भात जागरूक करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
या यात्रेवर निघालेल्या आशुतोषने सांगितले की, बीएससी केल्यानंतर दिल्लीत त्याला 90 हजार रुपये महिन्याची नोकरी मिळाली होती. दिल्लीत राहिल्यादरम्यान, प्रदुषणामुळे मला त्रास होत होता. वाढत्या प्रदूषणाची चिंता होत होती. यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी त्याने नोकरी सोडली आणि पायी यात्रेवर निघाला. आता तो ज्या शहरातून जातो, तिथे तो त्या लोकांशी भेटतो आणि त्यांना वृक्षारोपण तसेच पर्यावरणासंदर्भात जागरूक करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
advertisement
5/6
आशुतोषने सांगितले की, यात्रेदरम्यान, देशातील 21 राज्यांच्या माध्यमातून 10 किमीचा प्रवास पूर्ण करणार आहे. ही यात्रा 2025 मध्ये संपेल. तसेच 1 लाख झाडे लावण्याचे लक्ष्य आहे. तसेच त्याने 70 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले आहे.
आशुतोषने सांगितले की, यात्रेदरम्यान, देशातील 21 राज्यांच्या माध्यमातून 10 किमीचा प्रवास पूर्ण करणार आहे. ही यात्रा 2025 मध्ये संपेल. तसेच 1 लाख झाडे लावण्याचे लक्ष्य आहे. तसेच त्याने 70 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले आहे.
advertisement
6/6
त्याने सांगितले की, 74 जिल्ह्यात जाणे झाले. ठिकठिकाणी शेकडो तरुणांनी सामाजिक संस्थांशी चर्चा करून तेथे रोपे लावली. देशाचे संरक्षण, राष्ट्र उभारणी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे हा या यात्रेचा उद्देश आहे. कारण पैसा नव्हे मानवी मूल्ये महत्त्वाची आहेत. यावेळी इंदूरमध्ये स्वच्छतेसोबतच हिरवळही पाहायला मिळाली, इतर शहरांनी इंदूरकडून शिकण्याची गरज आहे, असे मत त्याने मांडले.
त्याने सांगितले की, 74 जिल्ह्यात जाणे झाले. ठिकठिकाणी शेकडो तरुणांनी सामाजिक संस्थांशी चर्चा करून तेथे रोपे लावली. देशाचे संरक्षण, राष्ट्र उभारणी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे हा या यात्रेचा उद्देश आहे. कारण पैसा नव्हे मानवी मूल्ये महत्त्वाची आहेत. यावेळी इंदूरमध्ये स्वच्छतेसोबतच हिरवळही पाहायला मिळाली, इतर शहरांनी इंदूरकडून शिकण्याची गरज आहे, असे मत त्याने मांडले.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement