भाजपचे नेते नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मुख्य्यमंत्री असताना मुंबई आयुक्तांना फोन करुन राणेंचं घर तोडा सांगायचे.म्हणून काल मी त्याला स्पेशल रिअॅक्शन दिली जेणेकरुन त्यांना आठवणीत राहील, आता मातोश्री दोनची बारी आहे.सगळीकडे हिरवी चादर कुन ठेवलेली आहे तिकडे देवा भाऊचा बुल्डोजर चालणार.
Last Updated: Jan 17, 2026, 17:38 IST


