नाशिकमधून उद्धव ठाकरेंचं भाषण झाले. त्यात ते म्हणाले, "मुंबईमध्ये जिजामाता उद्यानात १० वर्षापूर्वी पेंग्विन आणले.आमच्यावर टीका केली. पेंग्विन आणले. हो पेंग्विन आम्ही आणले.ते पेंग्विन बघायला लोकं तिकीट काढून गर्दी करतायत.त्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतात. म्हणजे पेंग्विन एवढीही किंमत त्यांची नाहीये. पैसे घेऊनही त्यांच्या सभेला येत नाहीयेत. ही अवस्था आहे त्यांची."
Last Updated: Jan 09, 2026, 21:06 IST


