खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, संपूर्ण गाव 72 तास पाण्याखाली; वाघेगव्हाण गावाचा Ground Report

Author :
Last Updated : महाराष्ट्र
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्लाला जोरदार पाऊस झोडलं आहे. धाराशिवमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाघेगव्हाण गाव 72 तास पाण्याखाली होते. पुरामुळे गावात जनजीवन विस्कळीत झालं असून शेती आणि घरंही पाण्याखाली गेली आहे. गाव संपूर्ण पाण्याखाली गेलं असून गावातील स्थानिका गेल्या तीन दिवसांपासून उपाशी आहेत तर प्यायला पाणीही नाहीय. याच गावात सर्वात आधी आधी न्यूज18 लोकमतची टीम पोहचली आहे. पाहुयात या गावाचा Ground Report
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, संपूर्ण गाव 72 तास पाण्याखाली; वाघेगव्हाण गावाचा Ground Report
advertisement
advertisement
advertisement