मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील नारळी बाग ही जागा गेल्या नऊ वर्षांपासून एका खास मैत्रीची साक्षीदार ठरत आहे. भायखळ्यातील प्रसिद्ध महानगरपालिका मराठी सेकंडरी स्कूलच्या 1985–86 बॅचचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल 31 वर्षांनंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आले असून, या मैत्रीचा उत्सव नारळी बागेत उत्साहात साजरा करण्यात आला.



