
Bollywood Song : 'मिमी' चित्रपटातील हे एक आयटम साँग आहे. चित्रपटातील ' परम सुंदरी' आयटम साँग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. हा चित्रपट सरोगसी या सामाजिक विषयावर आधरित आहे. या चित्रपटात हा विषय हाताळताना हलकी-फुलकी विनोदी शैली वापरलेली आहे. जी प्रेक्षकांना या कथानकाशी खेळवून ठेवते. चित्रपटातील हे गाणं लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने गायले आहे. तर गाण्याला संगीत हे ए. आर. रेहमान यांनी दिले आहे. या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन आणि मराठमोळी ग्लॅमरस लूक असणारी अभिनेत्री सई ताम्हाणकर डान्स करताना दिसते.
Last Updated: December 05, 2025, 14:36 ISTबटाटा वडा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. वर्ध्यातया बटाटा वड्याला 'आलू बोंडा' असं देखील म्हणतात. त्यात वर्ध्यातील भोगेच्या आलुबोंड्याची चवच न्यारी असून हा बटाटा वडा खवय्यांना भुरळ घालतोय. तब्बल 50 ते 60 वर्षांपूर्वी केशवराव सिताराम भोगे यांनी संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी या व्यवसायाची सुरुवात केली होती. आता भोगेचा आलू बोंडा आणि मूंग वडा या नावाने पदार्थ प्रसिद्ध आहेत.
Last Updated: December 05, 2025, 17:42 ISTकाही वेळा घरातील मुलांचं लग्न जमवण्यासाठी काही अडचणी येतात. त्यावेळी मुलांची बेडरुम कोणत्या दिशेला हवी याबाबत पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी माहिती दिलीय.
Last Updated: December 05, 2025, 16:39 ISTकुत्र्याचं रडणं अशुभ असतं अशी अनेकांची समजुत असते. कुत्री खरच रडतात का? ती रडण्याची कारणं काय? रडणाऱ्या कुत्र्यांना कसं शांत करावं? या प्रश्नाची उत्तरंही अनेकांना माहिती नसतात.
Last Updated: December 05, 2025, 15:54 ISTअमरावती : हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडत असल्याने अनेक त्रास होतात. त्यातीलच एक म्हणजे तळपायाला भेगा पडणे किंवा तळपाय बेकार होणे. तळपायाला भेगा पडल्या की, चालायला त्रास होतो. अशावेळी मग अनेक महागडे प्रॉडक्ट आणून त्यावर उपाय केले जातात. काहीवेळा घरगुती त्रासदायक उपाय देखील केले जातात. पण, अगदी घरगुती सोपा उपाय करून तळपाय मुलायम आणि निरोगी राहू शकतात. याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
Last Updated: December 05, 2025, 15:01 ISTमुंबई: तीस-चाळीस वर्षांपूर्वीची मुंबई वेगळीच होती. त्या काळात अनेक जण दिवसभर काम करून फक्त दोन रुपयांचा मोबदला मिळवायचे. महिना पंधरा रुपयांमध्ये नोकरी करणारे लोक होते. आज मात्र काळ बदलला आहे. लोकसंख्या वाढली, खर्च वाढला आणि दोन रुपयांची किंमत दोन हजार रुपयांएवढी झाली आहे.
Last Updated: December 05, 2025, 14:30 IST