आदित्य ठाकरे मुलाखतीत म्हणाले, "आपण म्हणायचो महाराष्ट्राचं युपी-बिहार सारखं राजकारण होत चाललंय.आता असं वाटायला लागलंय युपी-बिहार आपल्या नादात बदनाम होत चाललंय."