आदित्य ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले,"या इलेक्शनमध्ये तिघं वाट्टेल तशा युत्या करत होते.राजकारणाचा बट्ट्याबोळ करुन ठेवला.हिम्मत असेल आणि एकमेकांच्या विरोधात असाल तर सत्तेच्या बाहेर पडा ना.."