साताऱ्यातील कराड येथील शेतकऱ्याने पवसामुळे झालेलं नुकसान पाहिले आणि त्याला रडू आवरलं नाही त्याने एकच हंबरडा फोडला 'उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही आणि पावसाळ्यात हा ओला दुष्काळ आत्ता आम्ही कसं जगायच ?' हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारत टाहो के