2 मुलं अन् सोन्यासारखा संसार, 'धुरंधर'च्या आई-वडिलांमध्ये नेमकं काय बिनसलं! का दिला गीतांजलीने विनोद खन्नांना डिवोर्स?

Last Updated:
Vinod Khanna - Geetanjali Divorce : अक्षय खन्ना 'धुरंधर'मुळे चर्चेत आहे. वडील विनोद खन्ना यांनी गीतांजली तलेयारखानशी लग्न केलं, ओशोमुळे विभक्त झाले. विनोद खन्ना नंतर कविता दफ्तरीशी विवाह केला.
1/9
अभिनेता अक्षय खन्ना सध्या धुरंधर सिनेमामुळे चर्चेत आहे. 'धुरंधर'मधील त्याचं एन्ट्रीचं गाणं आणि डान्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. यानिमित्तानं अक्षय खन्नाच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अक्षय खन्नाचे वडील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याही वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांची चर्चा होऊ लागली आहे.
अभिनेता अक्षय खन्ना सध्या धुरंधर सिनेमामुळे चर्चेत आहे. 'धुरंधर'मधील त्याचं एन्ट्रीचं गाणं आणि डान्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. यानिमित्तानं अक्षय खन्नाच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अक्षय खन्नाचे वडील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याही वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांची चर्चा होऊ लागली आहे.
advertisement
2/9
विनोद खन्ना यांनी दोन लग्न केली. त्यांची पहिली बायको गीतांजली. त्यांना अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना अशी दोन मुलं झाली. विनोद खन्ना यांनी दुसरं लग्न केलं पण त्यांचा पहिल्या बायकोसोबत डिवोर्स का झाला?
विनोद खन्ना यांनी दोन लग्न केली. त्यांची पहिली बायको गीतांजली. त्यांना अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना अशी दोन मुलं झाली. विनोद खन्ना यांनी दुसरं लग्न केलं पण त्यांचा पहिल्या बायकोसोबत डिवोर्स का झाला?
advertisement
3/9
विनोद खन्ना यांची पहिली बायको गीतांजली तलेयारखान ही प्रसिद्ध पारसी कुटुंबातील होती. ती एक मॉडेल होती. तिच्या कुटुंबात सगळे बिझनेसमन आणि वकील होते. ए.एफ.एस तलेयारखान यांची ती मुलगी होती.
विनोद खन्ना यांची पहिली बायको गीतांजली तलेयारखान ही प्रसिद्ध पारसी कुटुंबातील होती. ती एक मॉडेल होती. तिच्या कुटुंबात सगळे बिझनेसमन आणि वकील होते. ए.एफ.एस तलेयारखान यांची ती मुलगी होती.
advertisement
4/9
कॉलेजमध्ये असताना गीतांजली आणि विनोद खन्ना यांची पहिली भेट झाली. गीतांजलीला विनोद पहिल्याच नजरेत आवडले होते. दोघांनी एकत्र एक्टिंग सुरू केली. पुढे जाऊन विनोद खन्ना यांना सिनेमे मिळू लागले त्यांची प्रसिद्धी वाढली. 1971 साली विनोद खन्ना यांनी गीतांजलीबरोबर लग्न केलं. एक वर्षांनी त्यांला राहुल खन्ना हा मुलगा झाला आणि 1975 साली अक्षय खन्ना झाला. विनोद खन्ना कुटुंबाच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होते. रविवारी सुट्टी घेऊन ते संपूर्ण वेळ कुटुंबाला द्यायचे.
कॉलेजमध्ये असताना गीतांजली आणि विनोद खन्ना यांची पहिली भेट झाली. गीतांजलीला विनोद पहिल्याच नजरेत आवडले होते. दोघांनी एकत्र एक्टिंग सुरू केली. पुढे जाऊन विनोद खन्ना यांना सिनेमे मिळू लागले त्यांची प्रसिद्धी वाढली. 1971 साली विनोद खन्ना यांनी गीतांजलीबरोबर लग्न केलं. एक वर्षांनी त्यांला राहुल खन्ना हा मुलगा झाला आणि 1975 साली अक्षय खन्ना झाला. विनोद खन्ना कुटुंबाच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होते. रविवारी सुट्टी घेऊन ते संपूर्ण वेळ कुटुंबाला द्यायचे.
advertisement
5/9
फेम, पैसा, सक्सेस, चांगली फॅमिली लाइफ असूनही विनोद खन्ना यांनी ओशोच्या वाटेवर चालण्याचं ठरवलं. 1982 साली त्यांनी संन्यास घेतला. बॉलिवूड आणि कुटुंब सोडून ते 4 वर्ष अमेरिकेतील ओशो आश्रमात होते.
फेम, पैसा, सक्सेस, चांगली फॅमिली लाइफ असूनही विनोद खन्ना यांनी ओशोच्या वाटेवर चालण्याचं ठरवलं. 1982 साली त्यांनी संन्यास घेतला. बॉलिवूड आणि कुटुंब सोडून ते 4 वर्ष अमेरिकेतील ओशो आश्रमात होते.
advertisement
6/9
अमेरिकेला गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात विनोद खन्ना फोन करून पत्नी आणि मुलांच्या संपर्कात होते. पण दिवसेंदिवस त्यांच्यातील अंतर हे वाढत गेलं. दोन्ही मुलं मोठी होत होती. त्या काळात गीतांजली दोन्ही मुलांची आई आणि बाबा बनली. दैनंदिन आयुष्यात वडिलांशिवाय जगताना मुलांना वारंवार प्रश्नांचा सामना करावा लागला.
अमेरिकेला गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात विनोद खन्ना फोन करून पत्नी आणि मुलांच्या संपर्कात होते. पण दिवसेंदिवस त्यांच्यातील अंतर हे वाढत गेलं. दोन्ही मुलं मोठी होत होती. त्या काळात गीतांजली दोन्ही मुलांची आई आणि बाबा बनली. दैनंदिन आयुष्यात वडिलांशिवाय जगताना मुलांना वारंवार प्रश्नांचा सामना करावा लागला.
advertisement
7/9
जवळपास तीन वर्षा गीतांजली यांनी मुलांना एकट्यानं सांभाळलं. या काळात त्यांनी विनोद खन्ना यांनी पुन्हा घरी परतण्यासाठी खूप मनवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर त्यांनी अल्टीमेटम दिला. कुटुंब किंवा अध्यात्मिक मार्ग या दोघांपैकी एकाची निवड करावी लागले असं थेट सांगितलं. पण यावरही विनोद खन्ना यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यानंतर गीतांजली यांनी 1985 साली निवोद खन्ना यांनी डिवोर्स पाठवली आणि दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले.
जवळपास तीन वर्षा गीतांजली यांनी मुलांना एकट्यानं सांभाळलं. या काळात त्यांनी विनोद खन्ना यांनी पुन्हा घरी परतण्यासाठी खूप मनवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर त्यांनी अल्टीमेटम दिला. कुटुंब किंवा अध्यात्मिक मार्ग या दोघांपैकी एकाची निवड करावी लागले असं थेट सांगितलं. पण यावरही विनोद खन्ना यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यानंतर गीतांजली यांनी 1985 साली निवोद खन्ना यांनी डिवोर्स पाठवली आणि दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले.
advertisement
8/9
1987 साली विनोद खन्ना भारतात परतले. पण तोपर्यंत त्यांचं लग्न मोडलं होतं. त्यांनी पुन्हा एकदा करिअरकडे फोकस केला. त्यांना चांगले सिनेमे मिळाले. वयाच्या 43 व्या वर्षी विनोद खन्ना कविता दफ्तरी यांच्या प्रेमात पडले. 1990 साली दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली.
1987 साली विनोद खन्ना भारतात परतले. पण तोपर्यंत त्यांचं लग्न मोडलं होतं. त्यांनी पुन्हा एकदा करिअरकडे फोकस केला. त्यांना चांगले सिनेमे मिळाले. वयाच्या 43 व्या वर्षी विनोद खन्ना कविता दफ्तरी यांच्या प्रेमात पडले. 1990 साली दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली.
advertisement
9/9
विनोद खन्ना यांनी पहिली पत्नी गीतांजली मात्र दुसरं लग्न केलं नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य मुलांसाठी दिलं. 2017 साली विनोद खन्ना यांचं कॅन्सरनं निधन झालं. त्यानंतर 2018 साली गीतांजली यांनीही वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
विनोद खन्ना यांनी पहिली पत्नी गीतांजली मात्र दुसरं लग्न केलं नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य मुलांसाठी दिलं. 2017 साली विनोद खन्ना यांचं कॅन्सरनं निधन झालं. त्यानंतर 2018 साली गीतांजली यांनीही वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
advertisement
Beed Crime News : कामाचं आमिष दाखवलं,  बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं!
कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं
  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

View All
advertisement