'मी सुंदर नसल्यामुळं चित्रपटात नाकारलं...' त्या सिनेमाबाबत ऋतुजा बागवेचा शॉकिंग खुलासा
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. तिने नाटक आणि मालिकांतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पण तिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नकारांचा सामना करावा लागला होता. नुकतंच तिने याविषयी खुलासा केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement