'16 ऑगस्ट 2025 हा सगळ्यात वाईट दिवस, कधीच विसरणार नाही', अखेर जुई गडकरीने मनात दाबून ठेवलेलं सांगून टाकलं!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tharla tar Mag Jui Gadkari: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' ने नुकताच १००० भागांचा टप्पा पार केला आहे, पण या सेलिब्रेशनमध्ये मालिकेतील कलाकार एका व्यक्तीला खूप मिस करत आहेत.
advertisement
advertisement
मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण झाल्याच्या आनंदासोबतच, जुईने तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट आठवण चाहत्यांना सांगितली. जुई म्हणाली, "मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण होत आहेत, याचे खूप किस्से आहेत जे मी कधीच विसरू शकत नाही. पण या दरम्यानची सर्वात वाईट आठवण म्हणजे १६ ऑगस्ट २०२५! हा दिवस आयुष्यात मी कधीच विसरणार नाही."
advertisement
advertisement
advertisement
advertisement


