या मराठी अभिनेत्रीला सासऱ्यांनी काढलं होतं घराबाहेर; चव्हाट्यावर आले कौटुंबिक वाद; काय होतं कारण?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
या अभिनेत्रीनं लवकरच लग्नगाठ बांधत आयुष्यात सेटल होण्याचा निर्णय घेतला. पण या अभिनेत्रीचे कौटुंबिक वाद अनेकदा चव्हाट्यावर आले होते. वर्षा उसगावकर यांच्या आयुष्यात नक्की काय घडलं होतं जाणून घ्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पण नंतर तपास केला असता रविशंकर शर्मा यांनी अजय आणि वर्षा यांना त्यांच्या मृत्यूपत्रात कोणताही हिस्सा दिला नसल्याचं समोर आले. म्हणजे त्याने संपूर्ण मालमत्ता आपल्या मुलींच्या नावावर केली होती. त्यांनी मृत्युपत्रात स्पष्टपणे, 'त्यांचा मुलगा आणि सून यांचा माझ्या प्रॉपर्टीत कुठलाही संबंध नसल्याचं' सांगितलं होतं. याच वादामुळं वर्षा चर्चेत आल्या होत्या.