Wardha: नळातून येऊ लागले भयानक जीव आणि तुकडे, वर्ध्यातील भयानक घटनेचे PHOTOS
- Published by:sachin Salve
Last Updated:
गावात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्या जातो. मात्र, दोन वर्षांपासून टाकीतून दूषित पाणी देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (नरेंद्र मते, प्रतिनिधी )
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तहसीलकडे वारंवार तक्रारी करुनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट जिल्हा परिषदेत मासांचे तुकडे असलेले पाणी घेऊन धडक देत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.