टायर घासले अन् 27 प्रवाशांनी भरलेली बस पेटली, पहाटे 3 वाजता महामार्गावर भीषण दुर्घटना, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेलगावजवळ ट्रॅव्हल्सला आग लागली, २७ प्रवासी सुखरूप बचावले, कपडे व दस्तऐवज जळाले, प्रशासनाने टायर घर्षण कारण मानले.
रवी जयस्वाल, प्रतिनिधी जालना: रात्रीची शांत वेळ गाढ झोपेत असलेले २७ प्रवासी आणि अचानक मृत्यूने घातलेला विळखा! जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेलगावजवळ आज पहाटेच्या सुमारास एका खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. टायरच्या घर्षणामुळे लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले आणि अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण बसचा कोळसा झाला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









