Mumbai Rain: मुंबई-ठाण्यात 24 तासांत बदलणार हवा, कोकणात काय स्थिती? पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Weather: मुंबई, ठाण्यासह उपनगरांत गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवण्याचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील हवामानात बदल जाणवतील. आजपासून पुढील काही दिवस ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु, या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. तरीही बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.