advertisement

उद्या हनुमान जयंती! 'या' सर्वात प्रभावशाली मंत्राचं करा पठण, शनि साडेसातीसह सर्व संकटं होतील दूर

Last Updated:
गुरुवारी देशभरात 'हनुमान जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाचा जन्म झाला होता. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे किंवा जे सतत संकटात आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस 'वरदान' ठरू शकतो.
1/7
गुरुवारी देशभरात 'हनुमान जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाचा जन्म झाला होता. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे किंवा जे सतत संकटात आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस 'वरदान' ठरू शकतो.
गुरुवारी देशभरात 'हनुमान जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाचा जन्म झाला होता. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे किंवा जे सतत संकटात आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस 'वरदान' ठरू शकतो.
advertisement
2/7
हनुमान हे एकमेव असे दैवत आहेत, ज्यांच्या उपासनेमुळे शनी देव देखील शांत होतात. उद्याच्या दिवशी काही विशेष मंत्रांचे पठण केल्यास साडेसातीचा त्रास कमी होतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात.
हनुमान हे एकमेव असे दैवत आहेत, ज्यांच्या उपासनेमुळे शनी देव देखील शांत होतात. उद्याच्या दिवशी काही विशेष मंत्रांचे पठण केल्यास साडेसातीचा त्रास कमी होतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात.
advertisement
3/7
पूजेचा शुभ मुहूर्त: 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंतीचा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 06:10 ते 12:00 वाजेपर्यंत आहे. या काळात केलेली पूजा आणि मंत्रजप अत्यंत फलदायी मानला जातो. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 07:06 वाजता सुरू झाली असून ती 2 एप्रिल रोजी सकाळी 07:41 वाजता समाप्त होईल, मात्र उदयतिथीनुसार 2 एप्रिललाच जन्मोत्सव साजरा होईल.
पूजेचा शुभ मुहूर्त: 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंतीचा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 06:10 ते 12:00 वाजेपर्यंत आहे. या काळात केलेली पूजा आणि मंत्रजप अत्यंत फलदायी मानला जातो. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 07:06 वाजता सुरू झाली असून ती 2 एप्रिल रोजी सकाळी 07:41 वाजता समाप्त होईल, मात्र उदयतिथीनुसार 2 एप्रिललाच जन्मोत्सव साजरा होईल.
advertisement
4/7
सर्वात प्रभावशाली मंत्र: शनी साडेसाती किंवा भीती घालवण्यासाठी
सर्वात प्रभावशाली मंत्र: शनी साडेसाती किंवा भीती घालवण्यासाठी "ॐ हं हनुमते नमः" या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच, शनीच्या पिडेपासून मुक्तीसाठी "अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्" या श्लोकाचे पठण करणे अत्यंत गुणकारी ठरते.
advertisement
5/7
शनी साडेसातीवर उपाय: शनी देव हनुमंताच्या भक्तांना कधीही त्रास देत नाहीत, असे वचन त्यांनी दिले आहे. उद्या मारुतीला मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात दोन काळे मिरी टाकावे. यामुळे शनीचे अशुभ प्रभाव नष्ट होतात आणि साडेसातीचा त्रास सौम्य होतो.
शनी साडेसातीवर उपाय: शनी देव हनुमंताच्या भक्तांना कधीही त्रास देत नाहीत, असे वचन त्यांनी दिले आहे. उद्या मारुतीला मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात दोन काळे मिरी टाकावे. यामुळे शनीचे अशुभ प्रभाव नष्ट होतात आणि साडेसातीचा त्रास सौम्य होतो.
advertisement
6/7
हनुमान चालीसा आणि सुंदरकांड: जर तुम्ही मानसिक तणावाखाली असाल, तर उद्या किमान 7 वेळा हनुमान चालीसा पठण करा. शक्य असल्यास सुंदरकांडाचे वाचन करावे, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि अशक्य वाटणारी कामेही शक्य होऊ लागतात.
हनुमान चालीसा आणि सुंदरकांड: जर तुम्ही मानसिक तणावाखाली असाल, तर उद्या किमान 7 वेळा हनुमान चालीसा पठण करा. शक्य असल्यास सुंदरकांडाचे वाचन करावे, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि अशक्य वाटणारी कामेही शक्य होऊ लागतात.
advertisement
7/7
सिंदूर आणि चमेलीचे तेल: उद्या हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. यामुळे केवळ आरोग्य सुधारत नाही, तर मंगल दोषाचा प्रभावही कमी होतो. मारुतीच्या चरणांवरील सिंदूर कपाळावर लावल्याने आत्मविश्वास वाढतो आणि शत्रूंचा नाश होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
सिंदूर आणि चमेलीचे तेल: उद्या हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. यामुळे केवळ आरोग्य सुधारत नाही, तर मंगल दोषाचा प्रभावही कमी होतो. मारुतीच्या चरणांवरील सिंदूर कपाळावर लावल्याने आत्मविश्वास वाढतो आणि शत्रूंचा नाश होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement