या खास रत्नांना धारण करताच पालटत नशीब, पण चुकीच्या वेळी घातल्यास होत मोठं नुकसान!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात नवरत्नांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, ही रत्ने ग्रहांची ऊर्जा शोषून ती आपल्या शरीरात प्रवाहित करतात. योग्य रत्न धारण केल्यास आयुष्यातील संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
ज्योतिषशास्त्रात नवरत्नांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, ही रत्ने ग्रहांची ऊर्जा शोषून ती आपल्या शरीरात प्रवाहित करतात. योग्य रत्न धारण केल्यास आयुष्यातील संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. मात्र, रत्ने ही दुधारी तलवारीसारखी असतात; ती विधीवत आणि योग्य सल्ल्याने घातली तरच लाभ देतात, अन्यथा मोठे नुकसानही होऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रत्नांचे परस्पर संबंध: रत्ने एकत्र घालताना काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, नीलमसोबत माणिक, मोती किंवा पोवळे कधीही घालू नये, कारण शनी आणि सूर्य/चंद्र यांच्यात शत्रुत्व आहे. चुकीच्या संयोगामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)











