अमरावती : हिवाळ्यात प्रत्येकाला आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळा आणि पावसाळ्यात आपली त्वचा बऱ्यापैकी चांगली असते. हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होते. खाज सुटते आणि अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी त्वचेची काळजी घेताना अनेक चुका आपण करतो. त्यात सर्वात मोठी चूक म्हणजे सोशल मीडियावरील ब्युटी टिप्स वापरणे. आणखी अशा बऱ्याच चुका होतात. त्याबाबत माहिती जाणून घेऊ.
Last Updated: December 10, 2025, 15:10 IST


