शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरेंनी पत्रकारांसोबत संवाद साधत म्हणाले, "उमेदवारांना पैशाची आमिष देण्यात आली. जबरदस्तीने उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावल्या,या सगळ्या गुंडागर्दीला न जुमानता मतदारांनी मतदान केले आहे ते म्हणजे लोकशाहीचे रक्षक आहेत.मुंबईत आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच आणि आजही आहे."
Last Updated: Jan 17, 2026, 16:58 IST


