पुणे : शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. मात्र पुण्यातील तेजल कदम यांनी इंजिनिअरिंगनंतर वेगळा मार्ग निवडत, व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी सुरू केलेल्या रयत खानावळच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय क्षेत्रात आपले पाऊल भक्कम रोवले आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना तेजल कदम यांनी दिली.
Last Updated: November 19, 2025, 18:55 IST