TRENDING:

IVF करणं चांगलं की वाईट? कुणी करावं? पाहा वय, नियम आणि A टू Z माहिती

सोलापूर - वंधत्वाचा समाधान करणाऱ्या जोडप्यांसाठी उपयुक्त आणि प्रगत वैद्य प्रक्रिया म्हणजे आयवीएफ पण आयवीएफ चागलं की वाईट?आयवीएफ करताना वय किती असावे? असे अनेक प्रश्न मनामध्ये असतात या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉक्टर दिनेश बलकवडे उपसचिव उपसचिव महाराष्ट्रराज्य स्त्री आरोग्य संस्था यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: November 03, 2025, 18:42 IST
Advertisement

सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video

बीड

बीड : आरोग्य राखण्यासाठी लोक विविध उपाय अवलंबतात, परंतु सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय ही सर्वांत सोपी आणि परिणामकारक सवय मानली जाते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोन्ही या सवयीच्या फायद्यांवर सहमत आहेत. झोपेत शरीराची कार्यप्रणाली मंदावलेली असते, त्यामुळे सकाळी गरम पाणी पिण्याने शरीरातील पेशींना नवसंजीवनी मिळते. त्यामुळे शरीरातील अवशिष्ट पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि पचनसंस्था सक्रिय बनते.

Last Updated: November 03, 2025, 19:03 IST

लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषध वापरतायत? अन्यथा होऊ शकतो 'हा' त्रास

सोलापूर: आज कालच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे वजन वाढीचे प्रमाण वाढत चालले आहे. वजन वाढायला लागलं तर कमी करण्यासाठी काही जण औषधांचा वापर करतात पण याच औषधांमुळे रिॲक्शन देखील होऊ शकतात हे आपल्याला माहित आहे का ? या संदर्भात अधिक माहिती डॉक्टर अमय पुरंदरे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: November 03, 2025, 18:00 IST
Advertisement

चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर चुकूनही करू नका या तीन गोष्टी, नाहीतर होईल मोठे नुकसान

जालना : आपल्या आरोग्याबाबत आपण नेहमीच सजग असतो. शारीरिक आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेचं आरोग्य उत्तम राखणं देखील तेवढेच आवश्यक असतं. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स ही एक सर्वसामान्य समस्या प्रत्येकामध्येच आढळून येते. स्त्री असो किंवा पुरुष पिंपल्स येत असतात. पिंपल्स आल्यानंतर अनेक जण वेगवेगळे उपाय करून ते घालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र चुकीचे उपाय अवलंबल्यास आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर कोणत्या गोष्टी करणं टाळावं याबद्दच आपल्याला सौंदर्य तज्ज्ञ अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 03, 2025, 17:29 IST

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास होईल मदत, पाहा खारीक खाण्याचे गुणकारी फायदे

मुंबई : हिवाळ्यात आणि पावसाळ्याच्या दिवसांत खारीक खाणे अत्यंत पौष्टिक मानले जाते. तुम्ही खारकेचे अनेक आरोग्यदायी फायदे ऐकले असतील, परंतु खारकेचे तूपात भिजवून सेवन केल्यास त्याचे आश्चर्यकारक परिणाम अनुभवता येतात. यामुळे फक्त रोगप्रतिकारक शक्तीच मजबूत होत नाही, तर पचनशक्तीही वाढते. खारीक तूपासोबत खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळते. खारीक खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे याबद्दल मुंबईतील आहार तज्ज्ञ प्रणाली बोबडे यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 03, 2025, 16:59 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
IVF करणं चांगलं की वाईट? कुणी करावं? पाहा वय, नियम आणि A टू Z माहिती
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल