कोणाला मिळाला नाही खांदा तर कोणाला रक्त्याच्या उल्ट्या, 4 स्वर्गाहून सुंदर अभिनेत्रींचा वेदनादायक मृत्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूड इंडस्ट्री बाहेरून कितीही ग्लॅमरस आणि सुंदर वाटत असली तरी त्याच्या आतील वास्तव मात्र फार भयानक आहे. भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं पण त्यांच्या मृत्यूची कहाणी प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी आहे. अशा 4 बॉलिवूड अभिनेत्री ज्यांच्या मृत्यूची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल.
advertisement
advertisement
advertisement
अभिनेत्री मधुबालाच्या सौंदर्याची जागा आजवर कोणतीही अभिनेत्री घेऊ शकली नाही. मधुबालाचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 साली झाला. दिलीप कुमार यांच्या प्रेमात मधुबाला वेडी झाली होती. पण त्यांच्या नात्याचं काहीच होऊ शकलं नाही. त्यानंतर तिनं किशोर कुमारबरोबर लग्न केलं. पण लग्नाच्या काही दिवसात त्यांच्या नात्यात तणाव आला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आपल्या सौंदर्यानं संपूर्ण इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या परवीन बाबीच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत भयानक होता. ती एटकी होती. तिचं आयुष्य फक्त एका खोलीपूरत मर्यादित राहिलं हों. मल्टीपल ऑर्गन फेलियरमुळे 22 जानेवारी 2005 साली परवीन बाबीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह 2 दिवस खोलीत पडून होता. न्यूज पेपर आणि दूधाच्या पिशव्या दोन दिवसांपासून दाराबाहेर पडलेल्या पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांनी कळवलं तेव्हा परवीन बाबी राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. तिला मृतदेह सडला होता.