Kitchen Tips : तांदूळ आणि डाळींना कधीच नाही लागणार कीड, फक्त डब्यात ठेवा 'ही' दोन पानं

Last Updated:
जवळजवळ प्रत्येक घरात महिन्यातून एकदा दोनदा किराणा सामान भरलं जात. पिठापासून तांदूळ आणि डाळींपर्यंत, बाजारातून आणल्यानंतर सर्व काही हवाबंद डब्यात भरले जाते. पावसाळ्यात या वस्तू कीटकांना बळी पडतात.
1/7
जवळजवळ प्रत्येक घरात महिन्यातून एकदा दोनदा किराणा सामान भरलं जात. पिठापासून तांदूळ आणि डाळींपर्यंत, बाजारातून आणल्यानंतर सर्व काही हवाबंद डब्यात भरले जाते. पावसाळ्यात या वस्तू कीटकांना बळी पडतात, म्हणून लोक हवाबंद डब्बे वापरतात.
जवळजवळ प्रत्येक घरात महिन्यातून एकदा दोनदा किराणा सामान भरलं जात. पिठापासून तांदूळ आणि डाळींपर्यंत, बाजारातून आणल्यानंतर सर्व काही हवाबंद डब्यात भरले जाते. पावसाळ्यात या वस्तू कीटकांना बळी पडतात, म्हणून लोक हवाबंद डब्बे वापरतात.
advertisement
2/7
स्वयंपाकघरात तांदूळ आणि डाळी साठवताना त्यांना कीड लागणे ही एक सामान्य समस्या आहे, विशेषतः पावसाळ्यात ओलाव्यामुळे ही समस्या वाढते. पण यासाठी महागडी रासायनिक औषधे वापरण्याची गरज नाही.
स्वयंपाकघरात तांदूळ आणि डाळी साठवताना त्यांना कीड लागणे ही एक सामान्य समस्या आहे, विशेषतः पावसाळ्यात ओलाव्यामुळे ही समस्या वाढते. पण यासाठी महागडी रासायनिक औषधे वापरण्याची गरज नाही.
advertisement
3/7
तुमच्या स्वयंपाकघरातील भाताच्या भांड्यात तुम्हाला अनेकदा लहान कीटक दिसले असतील. तुमच्या सर्व प्रयत्नांनंतरही, पांढऱ्या भातामध्ये हे काळे कीटक दिसतात. स्वयंपाक करताना हे कीटक पूर्णपणे काढून टाकणे हे एक आव्हानात्मक काम असू शकते.
तुमच्या स्वयंपाकघरातील भाताच्या भांड्यात तुम्हाला अनेकदा लहान कीटक दिसले असतील. तुमच्या सर्व प्रयत्नांनंतरही, पांढऱ्या भातामध्ये हे काळे कीटक दिसतात. स्वयंपाक करताना हे कीटक पूर्णपणे काढून टाकणे हे एक आव्हानात्मक काम असू शकते.
advertisement
4/7
अशावेळेस काही घरगुती उपाय कमी येऊ शकतात आणि यावर रामबाण ठरू शकतात. जेव्हा स्टोर केलेल्या धान्यांमध्ये कीटकांचा प्रभाव वाढतो तेव्हा सर्वात सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे तमालपत्र.
अशावेळेस काही घरगुती उपाय कमी येऊ शकतात आणि यावर रामबाण ठरू शकतात. जेव्हा स्टोर केलेल्या धान्यांमध्ये कीटकांचा प्रभाव वाढतो तेव्हा सर्वात सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे तमालपत्र.
advertisement
5/7
फक्त दोन ते तीन तमालपत्रे वापरून तुम्ही तुमचे धान्य वर्षभर किड्यांपासून सुरक्षित ठेवू शकता. तमालपत्र कीटकांपासून तुमच्या धान्याचं रक्षण करतात आणि त्यांची वाढ रोखतात.
फक्त दोन ते तीन तमालपत्रे वापरून तुम्ही तुमचे धान्य वर्षभर किड्यांपासून सुरक्षित ठेवू शकता. तमालपत्र कीटकांपासून तुमच्या धान्याचं रक्षण करतात आणि त्यांची वाढ रोखतात.
advertisement
6/7
तमालपत्र ही नैसर्गिकरित्या सुगंधित असतात. तमालपत्रात एक तीव्र नैसर्गिक सुगंध असतो, जो डाळी, तांदूळ आणि इतर धान्यांना लागणाऱ्या कीटक आणि घुशींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे, हे पाने किड्यांना धान्याच्या डब्यापासून दूर ठेवतात.
तमालपत्र ही नैसर्गिकरित्या सुगंधित असतात. तमालपत्रात एक तीव्र नैसर्गिक सुगंध असतो, जो डाळी, तांदूळ आणि इतर धान्यांना लागणाऱ्या कीटक आणि घुशींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे, हे पाने किड्यांना धान्याच्या डब्यापासून दूर ठेवतात.
advertisement
7/7
तुमच्या तांदूळ किंवा डाळीच्या डब्यात दोन ते तीन सुकलेली तमालपत्रे वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवा. पाने डब्याच्या तळाशी, मध्यभागी आणि वरच्या बाजूला ठेवल्यास त्यांचा प्रभाव संपूर्ण धान्यावर राहतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
तुमच्या तांदूळ किंवा डाळीच्या डब्यात दोन ते तीन सुकलेली तमालपत्रे वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवा. पाने डब्याच्या तळाशी, मध्यभागी आणि वरच्या बाजूला ठेवल्यास त्यांचा प्रभाव संपूर्ण धान्यावर राहतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement