Kitchen Tips : तांदूळ आणि डाळींना कधीच नाही लागणार कीड, फक्त डब्यात ठेवा 'ही' दोन पानं
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
जवळजवळ प्रत्येक घरात महिन्यातून एकदा दोनदा किराणा सामान भरलं जात. पिठापासून तांदूळ आणि डाळींपर्यंत, बाजारातून आणल्यानंतर सर्व काही हवाबंद डब्यात भरले जाते. पावसाळ्यात या वस्तू कीटकांना बळी पडतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तुमच्या तांदूळ किंवा डाळीच्या डब्यात दोन ते तीन सुकलेली तमालपत्रे वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवा. पाने डब्याच्या तळाशी, मध्यभागी आणि वरच्या बाजूला ठेवल्यास त्यांचा प्रभाव संपूर्ण धान्यावर राहतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)